शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:41 AM

शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत १०७ सौरपंपांची जोडणी करण्यात आली आहे.प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असते. आणि त्यासाठी कृषीपंपाना शाश्वत वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे. ही बाब हेरुन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा तसेच वीजबिलापासून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरु केली आहे. या योजनेला मराठवाड्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.यात अर्ज करण्यापासून ते सौरपंप जोडणीतही जालना जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जालना जिल्ह्यातील २७ हजार ७५६ शेतक-यांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गातून १६६२ एसटी प्रवर्गातून १६७, खुल्यामधून ८ हजार ६०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ७४७ शेतक-यांना कोटेशन वाटप केले आहे. तर ५ हजार २८० शेतक-यांनी सौरपंपासाठी पैसे भरले आहेत. अर्जाची छाननी करुन आतापर्यंत १०७ शेतक-यांना कृषीसौरपंपाची जोडणी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून जालना जिल्ह्याने सौरपंप जोडणीत अव्वल आहे. एक वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जाईल.एजन्सीकडून जोडणीस होतोय विलंबया योजनेत अर्ज केलेल्या शेतक-यांना सौरपंप पॅनल, विद्युत मोटरीसह इतर साहित्य खरेदीसाठी महावितरणे राज्यभर एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून शेतक-यांना साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र अनेक शेतक-यांनी संबंधित एजन्सीकडे पैशाचा भरणा केलेला असतांना साहित्य वाटपात एजन्सीकडून विलंब होत असल्याचे शेतक-यातून ओरड होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना