शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:48 IST

जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामे देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेतूनच परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या तीन तालुक्यांतील संतप्त मजुरांनी जालना जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास ५० गावातील मजूरांनी कामाची मागणी केली असून, दररोज एका दिवशी एका गावातीलच मजूर उपोषणाला बसत आहेत.आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. मजुरांना काम देण्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेतही गाजला.यावेळी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसांत नियोजन केले जाईल.निमा अरोरा यांच्या या आश्वासनाचे खालील अधिकारी आणि प्रशासन किती दखल घेतात, यावरच या परिसरातील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून राहणार आहे.पाण्यासाठीही करावी लागते भटकंतीआज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहे. तर येणा-या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. कारण आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.माझ्याकडे शेती नाही. गावातही काम मिळत नाही. मुलांना शिक्षणासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच काम मिळत नसल्याने पोट कसं भरावं, असा प्रश्न पडला आहे.- नामदेव कोरडे, आंबा

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाagitationआंदोलन