शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:31 IST

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील घोगरे परिवारातील दोन कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्याने गवावर शोककळा पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील घोगरे परिवारातील दोन कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्याने गवावर शोककळा पसरली आहे.मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शिवकन्या घोगरे यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख त्यांचे पती दादाभाऊ सूर्यभान घोगरे (४८) यांना सहन झाले नाही. बुधवारी पहाटे दादाभाऊंना अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी दवाखान्यात नेले होते. परंतु, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. दादाभाऊ घोगरे यांच्या पश्चात आई, तीन मुले, दोन सुना, एक भाऊ असा परिवार आहे. लोकमतचे घनसावंगी तालुका वार्ताहर तुळशीदास घोगरे यांचे ते बंधू होत. एकाच परिवारातील दोघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार