शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:01 AM

सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधीच उल्हास आणि त्यात सलग सुट्यांचा सुकाळ यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि बच्चे कंपनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु या सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.जालना जिल्ह्यात यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध विभागांमध्ये जवळपास दोनशेपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाज ढेपाळले आहे. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी हे औरंगाबाद, परभणी येथून अप-डाऊन करीत असल्याने जालन्यातील कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालतात. जिल्ह्यातील तालुक्यांच्या मुख्यालयी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची मानसिकता नाही. याचा परिणाम कामकाजावर पडत आहे.१ ते १५ आॅगस्ट दरम्यान, सरासरी सहा सुट्या आल्या आहेत. त्यातच काही सुट्या या सलग आल्या असल्याने अनेकांनी शुक्रवारी किरकोळ रजा टाकून गुरुवार ते रविवार असा सुटीचा आनंद घेतला.जिल्ह्यातील मुख्यालयांमध्ये सोमवार आणि शुक्रवार या दिवशी अधिकाºयांनी दौरे करू नयेत, असे निर्देश आहेत. परंतु आठवड्यातील फार क्वचित वेळेस संबंधित विभागाचे अधिकारी ज्या नागरिकांचे त्या विभागात काम आहे, तेथे उपलब्ध होतात. यामुळे सर्वसामान्यांची घोर निराशा होत आहे.एकूणच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा परिषदेतील विविध विभाग तसेच पंचायत समिती, जीवन प्राधिकरण, शासकीय ग्रंथालय आदी विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांची भेट होणे म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते.पंचनामा करूनही जैसे थे...जालना शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी नसल्याची तक्रार यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते.यापूर्वी देखील अनेक विभागांचा थेट तहसीलच्या अधिकारी कर्मचाºयांना सोबत घेऊन पंचनामा केला. परंतु त्यालाही कर्मचारी जुमानत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनीच लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी केली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद