शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘त्या’ मुख्याध्यापकाचा माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:22 IST

रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. ग्रामस्थांनी शनिवारी मुख्याध्यापकांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी मुख्याध्यापकाने माफीनामा देत विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.व्ही.आघाव यांनी गुरूवारी दुपारी आभाळ भरून आल्यानंतर रेनकोट घरी विसरला, आपण भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडून दिली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी शनिवारी सकाळी शाळेत गर्दी केली.यावेळी मुख्याध्यापक आघाव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी आघाव यांनी घडल्या प्रकाराबाबत माफी मागत महिनाभरात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.यावेळी सरपंच प्रबता सदावर्ते, केंद्रप्रमुख एस.यू.वाघ यांच्यासह पालक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षणRainपाऊस