शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:16 IST

ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वरखेडा - विरो ता. जाफराबाद येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी तो नियमित होत नाही. झाला तरी ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून वरखेडा - विरो येथे सद्यस्थितीत एका टँकरने दररोज ३ फेरी प्रमाणे पाणीपुरवठा करावा अशी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, टँकरची फेरी म्हणजेच १२ हजार लिटर पाणी देण्यात येते. गावातील जलकुंभाची क्षमता ६० हजार लिटर आहे. त्यामुळे किमान ३ दिवसाआड गावाला पाणी मिळाले पाहीजे. परंतु ११ एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. याच मुद्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना घेराव घालून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर समाधान राऊत, भारत राऊत, रामेश्वर साबळे, सांडू, साबळे, भीमराव राऊत, विशाल पोघर, योगेश ऊबाळे, लहु राऊत, सुभाष साबळे, गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, शाम राऊत, शुभम ऊबाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.सरपंच व ग्रामसेवक हे हेतूपुरत्सर पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. काही भागांत दोन दिवसाआड तर, काही भागात महिना - महिना पाणी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती