शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली

By विजय मुंडे  | Updated: June 11, 2024 12:29 IST

प्रकृती खालावली तरीही उपचार घेणार नसल्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार

वडीगोद्री ( जालना) : ''सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते'', असा आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहे. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, आपण कोणतेही उपचार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. आज माध्यम प्रतिनिधींसोबत जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दात इशारा देत प्रकृती खालवली तरीही उपोषण सुरूच राहील असे जाहीर केले.   मनोज जरांगे म्हणाले, ''उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप कोणाशीच संपर्क झालेला नाही. सरकार बैठका घेऊन निर्णय काढू असं सांगून मराठ्यांना लाडीगोडी लावत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता असे वक्तव्य केले होते, यावर जरांगे यांनी ''छगन भुजबळ यांनी आम्हाला सांगू नये, तू थोड थांब कळेल तुला'', असा हल्ला चढवला. ''सरकार ने दखल घेतली नाही तर मराठे त्यांना नंतर कचका दाखवतील'', असा इशारा देखील जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला आहे. 

उपचार घेणार नाही ''डॉक्टर म्हणालेत, उपचार घ्यावे लागतील. बीपी कमी झालाय, पण उपचार घेणार नाही.'' असा निर्धार करत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे