शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोरंट्याल दुसऱ्या दिवशी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण शेतक-यांशी थेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण शेतक-यांशी थेट संवाद साधत आहोत. सोमवारी आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.गोरंट्याल यांनी सोमवारी जालना विधानसभा मतदार संघातील वंजार उमरद, वरखेडा, इंदलकर वाडी, पोखरी, कुंभेफळ, वाघ्रुळ येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, राम सावंत, विनोद यादव, अरुण घडलिंग, बबन वाघ, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुखदेवे, मंडळ कृषी अधिकारी गोविंद पोळ, मल्हारी पाटील, रामदास साहारे, हरीदास वाघ, बंडू वाघ, सरपंच कमलाकर वाघ, शिवाजी वाघ, गणेश सहारे, नारायण वाघ, देवा वाघ, संदिप वाघ, वंसत राठोड आदींची उपस्थिती होती.कैलास गोरंट्याल यांनी नुकसानीच्या पाहणीदरम्यान शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-यांचे प्रश्न, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पथकाकडून होणा-या पंचनाम्यासह इतर माहिती जाणून घेतली. तसेच शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :MLAआमदारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस