शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुलगी हीच आपल्या घराची खरी भाग्यलक्ष्मी- राधाकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 1:01 AM

किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जनकपूरीहून जानकी सासरी म्हणजे अयोध्येत आलेली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी जानकीकडे महाराणीच्या रुपात पाहात आहे. परंतू जानकी जर महाराणी असेल तर अगोदर श्रीरामांना राजपदावर विराजमान व्हावे लागणार आहे. अर्थात रामाला राजा मानायला हवे परंतु तसे नाही. जानकीला लोक महाराणीच्या स्वरुपात बघत आहेत. अर्थात मुलगी ही आपल्या घरासाठी भाग्यश्री आहे.शिल- संकोच आणि सदाचार या गुणांमुळे मुलीचा दर्जा उंचावलेला आहे. तो उंचावण्यासाठी वडीलांपेक्षाही आईचं वागणं चांगल हव आहे. कारण आईच अनुकरण मुली करत असतात. त्यांना शिकवण्याची गरज भासत नाही. त्या आपोआप शिकतात. किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी येथे बोलताना दिला.श्रीराम गोभक्त सेवा समितीतर्फे गौरक्षण पांजळापोळ परिसरातील स्व. रामेश्वर लोया सभा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेत ते बोलत होते. पुढे बोलताना प. पू. राधाकृष्ण महाराज म्हणाले की, पित्यापासून स्थिती शिकवली जाते तर गुरु हे गती शिकवतात. परंतु मती शिकवण्याचं काम आई करत असते. मुलगी जेव्हा नटते तेव्हा त्या मुलीला वाटत असते मी माझ्या आईसारखी दिसली पाहिजे. मुलाचे तसे नाही. तो जेव्हा नटतो तेव्हा कुणाचे तरी अनुकरण करत असतो. तो म्हणत नाही मी माझ्या वडिलांसारखा दिसलो पाहिजे. मुलींना स्वयंपाक शिकवला जातो का? रांगोळी शिकवली जाते? शील- चारित्र्याचे धडे दिले जातात का? नाही ती आपोआप शिकते. कारण आपली आई काय- काय करीत आहे, हे ती पाहत असते आणि तशा प्रकारचे अनुकरण करायला करू लागते असे महाराजांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक