शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शंकरराव राख यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:25 IST

शुक्रवारी रात्री शंकरराव राख यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पन्नास वर्षापूर्वी जालन्या सारख्या अविकसित शहरात येऊन राख दाम्पत्याने वैद्यकीय सेवेचे रोपटे लावले होते. ते आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. एकूणच डॉ. राख आणि त्यांच्या पत्नी स्व. कृष्णा राख यांनी माणसे जोडण्याचे कार्य केले, अशी आदरांजली उपस्थितांनी वाहिली.शुक्रवारी रात्री शंकरराव राख यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री पंडित दौंड, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेश जेथलिया, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. नारायण मुंडे, अ‍ॅड. भास्कर आव्हाड, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, विलास नाईक, इक्बाल पाशा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. धोंडीराम राठोड, विलास औताडे, किशोर अग्रवाल, सुनील रायठठ्ठा, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, माजी आ. शिवाजी चोथे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, विनित सहानी, रमेश तौरावाला, भाऊसाहेब घुगे, जगत घुगे, प्रा. संजय लकडे, कामगार नेते अण्णा सावंत आदींची उपस्थिती होती.मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळायावेळी श्रध्दांजली अर्पण करताना अनेक मान्यवरांनी डॉ. राख यांच्या आठवणींना उजाळा दिला. वेळोवेळी डॉ. राख यांनी कशी मदत केली आणि त्यांच्यामुळे कुठले चांगले परिणाम झाले, याबद्दलही अनेकांनी अनुभव विषद केले.डॉ. राख यांनी वैद्यकीय सेवा करतानाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही एक कणखर आणि भावूक नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा उंचावल्याचे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिकcongressकाँग्रेस