शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लाकडे नेणाऱ्या दोन ट्रकवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:10 IST

अवैधरीत्या बाभळीच्या लाकडांची वाहतूक करणा-या दोन ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैधरीत्या बाभळीच्या लाकडांची वाहतूक करणा-या दोन ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री जालना- मंठा रोडवर करण्यात आली असू, संबंधित ट्रक चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना वन परिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, वनपाल एस. एन. बुरकुले, वनरक्षक मनोज कुमावत हे रविवारी सायंकाळी जालना- मंठा रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी परभणी येथून औरंगाबादच्या दिशेने जाणाºया दोन ट्रकमध्ये बाभळीची लाकडे दिसून आली. या लाकडांबाबत कागदपत्रांची मागणी चालकांकडे केली असता आढळून आली नाहीत. त्यानंतर त्या पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात नेऊन लावली. या प्रकरणात वन विभाग कार्यालयात भारतीय वन अधिनियमन १९२७च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी