शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:24 IST

वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.

परतूर : वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.परतूर तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मोसंबी, पेरू, सीताफळ, केळी आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात यावर्षी विहिरी व बोअरनी तळ गाठला आहे. काही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विकतचे पाणी घेऊन शेतकरी फळबागा जोपासण्याचे काम करत आहेत. विजेच्या भारनियमनामुळे शेतक-यांना वीज व पाण्याचे नियोजन करून अहोरात्र जागरण करत या बागा जगवाव्या लागत आहेत. या फळबागा जगवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्वी फळबागासाठी शासन अनुदान द्यायचे, मात्र मागील काही वर्षांपासून शेतक-यांना काहीच देण्यात आले नसल्याचे बागायतदार शेतकरी सांगत आहेत. अनुदान देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीfruitsफळे