शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दुष्काळी स्थितीतही चौदा गावे पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:45 IST

भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असे असतांनाही भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, येथील जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.भोकरदन तालुक्यात १५७ गावे आहेत. त्यापैकी जानेवारीत ४० गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच दहा गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.त्याचबरोबर ८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच तालुक्यातीलच चौदा गावांना मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.बाणेगाव, पळसखेडा, दाभाडी, पळसखेडा ठोंबरी, पद्मावती, दानापूर, चांदई एक्को, शेलूद, लेहा, खंडाळा, पारध खुर्द, पारध बु, वाढोणा या चौदा गावांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असून, येणारे काही दिवस तरी पाणीटंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे. परंतु, सध्या पद्मावती व बाणेगाव यातील मध्यम प्रकल्पातून पाणी चोरी होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ