शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

दुष्काळी स्थितीतही चौदा गावे पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:45 IST

भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असे असतांनाही भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, येथील जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.भोकरदन तालुक्यात १५७ गावे आहेत. त्यापैकी जानेवारीत ४० गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच दहा गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.त्याचबरोबर ८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच तालुक्यातीलच चौदा गावांना मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.बाणेगाव, पळसखेडा, दाभाडी, पळसखेडा ठोंबरी, पद्मावती, दानापूर, चांदई एक्को, शेलूद, लेहा, खंडाळा, पारध खुर्द, पारध बु, वाढोणा या चौदा गावांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असून, येणारे काही दिवस तरी पाणीटंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे. परंतु, सध्या पद्मावती व बाणेगाव यातील मध्यम प्रकल्पातून पाणी चोरी होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ