शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जुन्या जालन्यात निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:24 IST

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.यामूळे जुना जालना भागाला ५ जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही, याची नोंद घेऊन जुना जालना वासियांनी नगर पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद- पैठण रोडवरील पावन गणपती मंदिर, पैठण- पाचोड रोडवरील जिंनिंग कारखान्याजवळ तसेच पैठण- पाचोड रोडवर असलेल्या शेख मोमीन यांच्या शेताजवळ आणि डाबरवाडी गुलाबबाबा आश्रमाजवळ जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी- जालना जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. आगामी कालावधीत उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आणि जालनेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून जालना नगर पालिकेतर्फे आताच ही काळजी घेतली जात असल्याचे गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी नार्वेकर यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्ष