शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

आरक्षणावरून राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये, यात समाजाचे हित कसे होईल, हे पाहण्याकडे अधिकचे लक्ष देण्याची ...

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये, यात समाजाचे हित कसे होईल, हे पाहण्याकडे अधिकचे लक्ष देण्याची गरज असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

खा. भोसले हे मंगळवारी जालना येथे आले होते. त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले आहे. असे असले तरी हा लढा येथे संपलेला नाही. त्यासाठी सर्व समाजबांधव, राजकीय पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. श्रेयवादाची ही लढाई नसून, समाजातील युवक-युवतींना या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून सारथी संस्था मजबूत करणे, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षिणक सवलती देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी अशोक पडूळ, सुनील आर्दड, नगरसेवक विष्णू पाचफुले, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, सतीश देशमुख, संतोष कऱ्हाळे, यांच्यासह मराठा समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.