शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:50 AM

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. नेते निवडणुकीत गुंतल्याने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता हैराण झाली आहे.जालना शहरात गेल्या आठवडाभरात कधी वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस यामुळे ‘बत्ती गुल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वा-यामुळे तर संपूर्ण शहर हे पाच तास अंधारात होते. पावसाळापूर्व देखभाल दुरूस्ती ही दरवर्षी केली जाते, त्यावर संबंधित कंत्राटदाराला लाखो रूपयांची देयके अदा करण्यात येतात. असे असताना देखील विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरमध्ये असेच तारांवर झाड कोसळल्याने मोठा विलंब झाला होता. एकूणच वीज पुरवठ्याकडे ना वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ना प्रशासकीय अधिका-यांचे लक्ष आहे.कोणाचाच वचक राहिला नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जे कॉल सेंटर आहेत, तेथील दूरध्वनी हे बाजूला काढून ठेवण्याचे अनेक प्रकार सर्रासपणे घडतात. वीजपुरवठा खंडित होऊन तो पुन्हा कधी पूर्ववत होईल, याची माहिती विचारण्यासाठी वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याने देखील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी ज्या प्रमाणे लक्ष दिले जाते, त्या धर्तीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण