शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यातून ५५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:41 IST

पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्यात शनिवारी रात्री अचानक मोठी वाढ झाल्याने येथील कोल्हापुरी बंधा-यातून ५५०० क्युसेस वेगाने पाणी वाहत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील पूर्णानदीच्या पात्रातील पाण्यात शनिवारी रात्री अचानक मोठी वाढ झाल्याने येथील कोल्हापुरी बंधा-यातून ५५०० क्युसेस वेगाने पाणी वाहत आहे.केदारखेडा परिसरात शनिवारी सकाळपासूनच रिपरिप पावसाला सुरूवात झाली होती. सायंकाळी याचा जोर वाढला. शिवाय गिरजा व पूर्णानदीच्या वरच्या भागात देखील जोरदार पाऊस झाला. यामुळे पूर्णा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झालेली आहे. केदारखेडा मंडळात शनिवारी ३८ मिमी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. केदारखेडा कोल्हापुरी बंधा-यावर यंदा प्रथमच पूर्ण गेट टाकूण आठ दिवसांपूर्वी पाणी बंधा-यामध्ये पूर्ण क्षमतेने अडविण्यात आले होते.यात शनिवारी नदीच्या पाण्यात वाढ झाली. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केर- कचरा वाहून आला. यामुळे बंधा-यातून पाण्याचा विसर्ग मोकळा होण्यास व्यत्यय येत होता. यातून काही धोका होऊ नये, यासाठी रविवारी सकाळी जलसंधारण विभागातर्फे बंधा-यात अडकलेला केर- कचरा काढण्यात आला. यानंतर पाण्याचा मोकळा विसर्ग झाला. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, अंबादास सहाणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.परतीच्या पावसाने जुई नदीला पूर; धरण ओसांडलेदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूरसह कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, आन्वा, कल्यानी, मूर्तळ, देहेड, वडशेड, दगडवाडी, तळणी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे जुई धरण ओव्हरफ्लो झाल्याने जुई नदीला रविवारी पूर आला होता.दानापूर येथील आशपाक कुद्बोद्दीन शेख, किशोर पवार यांच्या शेतात गावातील पाणी शिरल्याने काढणी केलेल्या मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :floodपूरriverनदीDamधरणRainपाऊस