शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

जांबसमर्थचा ४०० कोटींचा विकास आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:58 AM

समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जालना येथील श्रीराम मंदिरात समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचे पूजन आज लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.समर्थांचे अकरावे वंशज भूषण महारुद्र स्वामी, कल्याण महाराज आचार्य, विनायक देहेडकर, विलास तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती ़लोणीकर म्हणाले, की पर्यटन विभागाकडून जांब समर्थ येथील तीर्थक्षेत्रासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून समर्थ रामदास स्वामी यांच्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात येणार आह. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५६ लाख रुपयांच्या योजनेला राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, हे काम तात्काळ मार्गी लागेल.शेगाव, शिर्डी व पैठण तीर्थक्षेत्राप्रमाणे जांबसमर्थचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून, हरिकीर्तनाची आवड असल्याचे ते म्हणाले.यावेळी ह.भ.प. सान्नाबुवा रामदासी, मुकुंद गोसावी, यज्ञेश्वर जोशी, गिरीश देशमुख, आदित्य देशपांडे, सुनील कंडारकर, लक्ष्मीकांत देशमुख, अशोक अकोलकर, उदय कुलकर्णी, लक्ष्मीकांत बळद, ओंकार देशपांडे, अभय साकळगावकर, हिवरेकर, विद्या कुलकर्णी, सुनंदा गोसावी, छाया कोठीकर आदींची उपस्थिती होती़