शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus : धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान २२ मार्चपासून जालन्यात आले २३ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:53 AM

यात १२० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची इंनकमिंग सुरूच आहे. २२ मार्चपासून जिल्ह्यात आतापर्यंत परजिल्ह्यातून २३ हजार ९७२ लोक आले असल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यात १२० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु, देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली. देशात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण राज्यात आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. संचारबंदी, लॉकडाऊन, जिल्हाबंदी सरकारने लागू केली आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक परजिल्ह्यात आहे त्यांनी तेथेच राहावे, असेही सरकारने सांगितले. परंतु, असे असतानाही २२ मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ९७२ नागरिक आले आहे. चेकपोस्ट असतानाही परजिल्ह्यातून नागरिकांचा  जिल्ह्यात प्रवेश करीत  आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना