शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:45 IST

पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी/वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गोंदी मंडळात पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले.कारवाईची मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी गोंदी येथे पावसाची नोंद घेणारे नवीन मशीन बसविले. दरम्यान आजवरची आकडेवारी चुकीची असल्याचे लेखी द्या, म्हणत मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या वाहनाला घेराव घातला. अखेर आ. राजेश टोपे यांच्या मध्यस्थीने शेतक-यांनी माघार घेतली.गोंदी मंडळात १ ते २७ जुलै दरम्यान केवळ २७ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, अधिका-यांनी अफलातून काम करत कागदावर ६८ मिलीमीटर पावसाची नोंद केल्याचे पहायला मिळत आहे. अधिका-यांनी गावात प्रत्यक्ष न येताच तहसील कार्यालयात बसूनच गोंदी मंडळात ६८ मिलीमीटर पाऊस पडल्याचा दाखविल्याने मंडळातील शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना मंगळवारी निवेदन दिले होते.ग्रामस्थ, शेतक-यांनी निवेदन दिल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कृषी विभाग व अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना ताबडतोब प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केला असता ६८ मिलीमीटर पाऊस पडला नसल्याचा अहवाल त्यांनी दिला.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागagitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाRainपाऊसTahasildarतहसीलदार