शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भाजपाला कायद्याची भीती राहिली नसून सत्तेचा माज चढला आहे - कविता म्हेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:49 IST

जखमी महिलांची कविता म्हेत्रे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

ठळक मुद्देनिवडुंगा मारहाण प्रकरण जखमी महिलांची घेतली भेट

जालना : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यांना सत्तेचा माज चढला आहे. त्याचा माज उतरविण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत केली.

जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथील खांडेभराड कुटुंबियावर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांनी महिलांना सुध्दा अमानुष मारहाण केली आहे. ही निदनीय बाब आहे. इतकेच नाही. तर त्यांना खड्यात पुरुन जीवे मारण्याचा सुध्दा पर्यंत झाल्याचे काही मागसवर्गीय महिलांच्या सर्तकतेमुळे खांडेभराड कुटुंबियांचा जीव वाचला.

सत्ताधारी पक्षाच्या किसान मोर्चाचा अध्यक्ष महिलांना अशा प्रकारे अमानूष मारहाण करतो, त्याला कायद्याची भीती उरली नसल्यानेच त्याने असे धाडस केले आहे. वाद कुठलाही असो महिलांना मारहाण केल्याने या घटनेचा समता परिषद निषेध  करते, या घटनेतील अन्य आरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनाव्दारे केल्याची माहिती म्हेत्रे यांनी यावेळी दिली. या घटनेतील जखमी महिलांची कविता म्हेत्रे यांनी बुधवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस