शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

मोर्चा जवळ आला की, मनोज जरांगे यांचा दवाखाना पुढे येईल; गुणवर्त सदावर्ते यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:00 IST

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे २९ मे रोजी जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

जालना : मनोज जरांगे यांनी मुंबई येथे माेर्चा काढण्याचे सांगितले आहे. परंतु, मोर्चा जवळ आला की, त्यांचा दवाखाना पुढे येईल, अशी टीका गुणवर्त सदावर्ते यांनी केली. जालना येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी ते पोलिस अधीक्षक कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे २९ मे रोजी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे हे कुण्यातरी पक्षाचे हस्तक आहेत. यामुळे निवडणुका आल्या की, मनोज जरांगे यांची चुळबुळ सुरू होते. ते काही मोर्चा काढू शकणार नाहीत, अशी टीका सदावर्ते यांनी केली. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा बांधवांचे नुकसान झालेले आहे. ईडब्लूएसच्या आरक्षणामधील मराठा उमेदवारांचे प्रमाण कमी झालेले आहे. यामुळे मनोज जरांगे यांना वैचारिकदृष्ट्या समाज फार काळ काही समाज स्वीकारणार नाही, असे सदावर्ते म्हणाले. सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण निवडणुकीपूर्वी मागे घ्यावे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील