शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती राबवल्यानंतर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा ...

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते. यात विविध स्पर्धांचे आयोजन, पोस्टर आदी उपक्रम घेऊन जनजागृती केली जाते. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतींसाठी मतदान

ग्रामपंचायतींचे उमेदवार आपली सत्ता येण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेतात. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले.