शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रतिकूल परिस्थिती मुलांना घडवते- एस. चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:34 AM

मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रतिकूल परिस्थिती लहान मुलांना घडवते. फक्त त्या परिस्थितीचे संस्कार मुलांवर संस्कार टाकता आले पाहिजे. आणि जी गोष्ट वेळेवर भेटत नाही त्या गोष्टीचे मोल अधिक असते. म्हणून खेळणे, मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन जालना व जेमस्टोन वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून उद्बोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले की, सतत कर्तव्यावर असतांना पोलीस बांधवाचे पाल्याकडे दुर्लक्ष होत असते. परिणामी पोलिसांचे पाल्य जिवनात, शिक्षणात यशस्वी होतांना दिसत नाही. म्हणून पोलीस पालकाने किंवा वडील घरात नसतांना मातेने मुलाकडे लक्ष देणे गरजेचे असल्यामुळे आधुनिक काळात मुलाच्या जडण घडणीत पालकांची भूमिका महत्वाची ठरते, असेही ते म्हणाले.याप्रसंगी बाबासिंह बायस, कुंदन नेमाडे, किशोर खरात, कल्याण खराबे, पोनि. घायवट, आर. डी. राजपूत, देशपांडे, मंजुषा बायस, सत्यनारायण वैष्णव, कैलास तिडके, बी. एन. खरात, एकनाथ काकड,आर. आर. रोडे, देविदास बिºहाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉ. बी. वाय. कुलकर्णी म्हणाले की, मुलांना वाईट लेबल न लावता त्यांच्याशी आशावादी बोलले पाहिजे व छोटे- छोटे निर्णय मुलांना घेवू दिले पाहिजे. तेव्हा मुले निर्भिड आणि आशावादी बनतील तसेच मुलांवर संस्कार टाकतांना पालकांनी स्वत : संस्कार क्षम बनायला पाहिजे.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाSocialसामाजिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र