शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:30 IST

जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतुर : गेल्या पाच वर्षांपासून आपल्या सत्तेचा गैरवापर करत भाजपा सरकारने अनेकांना दमदाटी केली आहे. तर कुणाला खोटी प्रलोभन दाखवत भाजपात खेचले आहे. मात्र त्यात जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.परतूर येथील इंदिरा मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याण दळे, राजेंद्र राख, अन्वर देशमुख, राजेश राठोड, त्रिबंक पाबळे, दत्ता बनसोडे, किसन मोरे, अण्णासाहेब खंदारे, प्रसाद बोराडे, मोमीन खान, नीळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, मंजुळदास सोळंके, अयुब कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.जेथलिया म्हणाले, भाजपा सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत आजवर शेतकरी व सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. शासनाच्या अनेक जुलमी करामुळे आज अनेक कंपन्या व कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे लाखो कर्मचारी व कामगार बेरोजगार झाले आहेत. यावेळी शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण