शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:30 IST

जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतुर : गेल्या पाच वर्षांपासून आपल्या सत्तेचा गैरवापर करत भाजपा सरकारने अनेकांना दमदाटी केली आहे. तर कुणाला खोटी प्रलोभन दाखवत भाजपात खेचले आहे. मात्र त्यात जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.परतूर येथील इंदिरा मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याण दळे, राजेंद्र राख, अन्वर देशमुख, राजेश राठोड, त्रिबंक पाबळे, दत्ता बनसोडे, किसन मोरे, अण्णासाहेब खंदारे, प्रसाद बोराडे, मोमीन खान, नीळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, मंजुळदास सोळंके, अयुब कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.जेथलिया म्हणाले, भाजपा सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत आजवर शेतकरी व सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. शासनाच्या अनेक जुलमी करामुळे आज अनेक कंपन्या व कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे लाखो कर्मचारी व कामगार बेरोजगार झाले आहेत. यावेळी शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण