शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:12 IST

५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द झालेल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी तब्बल ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. तर यादीतील आधार क्रमांक चुकल्याबाबत ६७४ शेतक-यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या पहिल्या यादीत टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील ११०२ शेतक-यांची नावे होती. तर दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांची नावे समाविष्ठ करण्यात आली होती. याद्या जाहीर झाल्यापासून आजवर ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ६७५ शेतक-यांनी आधार क्रमांकाबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. पैकी राष्ट्रीयीकृत बँकेतील ५४३ शतक-यांचे ४ कोटी ९१ लाख रूपये कर्जखात्यात जमा झाले आहेत.शासनाच्या दोन्ही याद्यांमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या ८१ हजार ८१६ शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण होणे अद्याप बाकी आहे. या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. तर शेतक-यांकडून दाखल होणा-या तक्रारींचे तात्काळ निरसण करण्याची प्रक्रियाही केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांची यादी येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्ज