शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:01 IST

पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. १४० मुलांसह २९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारत सरकारने सिंधू जल करार रद्द केला. यामुळे पाकिस्तानला उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा पडला. काही ठिकाणी दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा पाण्यामुळेच पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये महापुरामुळे २९९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १४० मुलांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. एनडीएमएने म्हटले आहे की, २६ जूनपासून सुरू झालेल्या पुरामुळे देशभरात प्रचंड विनाश झाला आहे.

पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अनेक भाग सध्या पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. मोठ्या वाऱ्यामुळे १,६७६ घरांचेही नुकसान झाले आहे. त्यापैकी ५६२ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि १,११४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. पुरामुळे ४०० हून अधिक प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

पूरग्रस्त भागात २२३ बचाव कार्ये करण्यात आली आहेत.अहवालांनुसार, बचाव पथकाने आतापर्यंत २२३ जणांचा बचाव केला आहे. पूरग्रस्त भागातून २,८८० लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. मदत कार्यात १३,४०० हून अधिक आवश्यक वस्तूंचे वाटपचा समावेश आहे, यामध्ये २००० तंबू, ९५८ ब्लँकेट, ५६९ रजाई, ६१३ गाद्या आणि १,१०० हून अधिक अन्न पॅकेट्स समाविष्ट आहेत.

पूरग्रस्त भागात २२३ बचाव कार्ये करण्यात आली आहेत.अहवालांनुसार, बचाव पथकाने आतापर्यंत २२३ जणांचा बचाव केला आहे. पूरग्रस्त भागातून २,८८० लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. मदत कार्यात १३,४०० हून अधिक आवश्यक वस्तूंचे वाटपचा समावेश आहे, यामध्ये २००० तंबू, ९५८ ब्लँकेट, ५६९ रजाई, ६१३ गाद्या आणि १,१०० हून अधिक अन्न पॅकेट्स समाविष्ट आहेत.

पाकिस्तानच्या अनेक भागात अजूनही पूरस्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या हवामान खात्याने सांगितले की, ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान देशाच्या उत्तरेकडील भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूर