शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

महाराष्ट्रातील कंपनीच्या सात अभियंत्यांचे अपहरण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 05:57 IST

अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.

नवी दिल्ली/काबुल  - अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.आरपीजी समूहाची कंपनी ‘केईसी’ला अफगाणमध्ये इलेक्ट्रिसिटी सब-स्टेशनचे कंत्राट मिळालेले असून, अपहृत अभियंते हे काम करण्यासाठी जात असताना त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांना घेऊन जात असलेल्या अफगाणी चालकालाही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे.अपहरणाचा तपशील माहीत करून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिकाºयांच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मंत्रालयाचे प्रवक्ता नवी दिल्लीत म्हणाले की, अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची आम्हाला कल्पना आहे. त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिका-यांच्या संपर्कात आहोत. अफगाणिस्तानात वीज पुरवठ्याचे काम करणा-या भारतीय कंपन्यांत केईसी ही सर्वात मोठी आहे.बाघलानचे गव्हर्नर अब्दुलहाय नेमाती यांनी तालिबान गटाने या कर्मचाºयांचे अपहरण केल्याचे व पुल-ए-खुमरी शहराच्या दांड-ए-शहाबुद्दीन भागात त्यांना नेल्याचे सांगितले. अफगाणिस्तानचे अधिकारी स्थानिक लोकांच्या माध्यमातून तालिबान्यांशी बोलले आहेत. सरकारी कर्मचारी असल्याचे वाटल्यावरून तालिबान्यांनी हे अपहरण केल्याचे नेमाती यांनी म्हटले आहे.आरपीजीचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या कर्मचाºयांना सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानCrimeगुन्हाterroristदहशतवादीKidnappingअपहरणIndiaभारत