शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:11 IST

पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या दहशतीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. 

कराची : भारतासोबत तणावाचे वातावरण असल्याने सध्या पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याची किती धास्ती घेतलेली आहे, याची प्रचिती काल रात्री आली. एका अफवेने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आणि अख्ख्या कराचीची लाईट घालविण्याची वेळ आली. 

पाकिस्तानमध्ये सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवेने नागरिकांसह सैन्याची झोप उडाली होती. गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करत पाकड्यांच्या मनात धडकी भरवलेली आहे. हवाई दलासोबत झालेल्या एअर स्ट्राईकवेळीही पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले होते. यामुळे भारत पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तान्यांच्या मनात घर करून राहिली आहे. 

पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या दहशतीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. 

पाकिस्तानी सोशल मिडीयावर अफवा पसरली की काही अज्ञात लढाऊ विमाने कराचीच्या आकाशात घिरट्या घालू लागली आहेत. बस् एवढ्या एका अफवेने पाकिस्तानी सरकारसह सैन्याची घाबरगुंडी उडाली आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने हवेत झेपावली. लोकांना काय होत आहे, ही उडत असलेली विमाने कोणाची आहेत? कशाचाही थांगपत्ता लागत नव्हता. खबरदारी म्हणून मग अख्ख्या कराची शहराची लाईट काढण्यात आली. पाकिस्तानमधील सोशल मिडीयावर कथित लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओ शेअर होऊ लागले. कराचीच्या लोकांनीच हे ट्विट केले आहेत. यामुळे पाकिस्तानी हवाई दलाने कोणतीही खातरजमा न करता स्वत:ची लढाऊ विमाने पाठविली आणि गोंधळात भर पडली. 

 

ब्लॅकआऊट का करतात?सध्याची लढाऊ विमाने ही जीपीएस गायडेड आहेत. तरीही शत्रूची विमाने हल्ला करण्याच्या उद्देशाने परराष्ट्रात घुसलेली असतात. त्यांना तो भाग नवखा असतो. यामुळे रात्रीच्या वेळी मोठा विध्वंस टाळण्यासाठी किंवा या विमानांना संभ्रमात टाकण्यासाठी दाटीवाटीच्या शहरांची वीज घालविली जाते. यामुळे खाली अंधार असल्याने पायलटांना अंदाज येत नाही व हल्ला टाळला जातो. विमानांचे लक्ष्य चुकल्याने हल्ला झाला तरीही नुकसान होत नाही.

अन्य महत्वाच्या बातम्या...

चार दिवसांनंतर आज सोने स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर

धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPOK - pak occupied kashmirपीओके