शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 18:36 IST

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावरून पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला होता. मात्र, कोरोना व्हायरसने पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून पुन्हा भारतासमोर झुकायला भाग पाडले आहे. पाकिस्तानला द्विपक्षीय करार मोडल्याचा फार मोठा फटका बसू लागला असून आता गरजेच्या औषधांच्या आडून खाण्याच्या वस्तू मागवू लागला आहे. 

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. मात्र, असे करणे पाकिस्तानला अडचणीचे ठरू लागले आहे. 

पाकिस्तानच्या यंग फार्मासिस्ट असोसिएशनने पंतप्रधान इम्रान खान यांचे सहाय्यक शहजाद अकबर यांना पत्र लिहिले आहे. भारतासोबत व्यापार संपुष्टात आणल्यापासून भारतातून ४५० हून अधिक औषधे मागविण्यात येतात. सरकारला कॅन्सरच्या औषधाचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचीमध्ये औषधांसह मोहरीचे तेलही मागविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

हे पत्र व्हायरल होताच पाकिस्तानचा विरोधी पक्ष पीएमएल-एन ने इम्रान सरकारवर औषध घोटाळ्यांचा आरोप केला आहे. जर आमच्या सरकारकडून असे काही झाले असते तर आम्हाला लगेचच देशद्रोही असल्याचा ठपका लावला गेला असता. तसेच न्यायालयातही खेचले गेले असते. आता भारतातून आयात केलेल्या अब्जावधीच्या औषधांची चौकशी केली जावी. व्यापारी बंदी असतानाही भारताकडून औषधे आयात केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामागे कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर