शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 18:36 IST

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावरून पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला होता. मात्र, कोरोना व्हायरसने पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून पुन्हा भारतासमोर झुकायला भाग पाडले आहे. पाकिस्तानला द्विपक्षीय करार मोडल्याचा फार मोठा फटका बसू लागला असून आता गरजेच्या औषधांच्या आडून खाण्याच्या वस्तू मागवू लागला आहे. 

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. मात्र, असे करणे पाकिस्तानला अडचणीचे ठरू लागले आहे. 

पाकिस्तानच्या यंग फार्मासिस्ट असोसिएशनने पंतप्रधान इम्रान खान यांचे सहाय्यक शहजाद अकबर यांना पत्र लिहिले आहे. भारतासोबत व्यापार संपुष्टात आणल्यापासून भारतातून ४५० हून अधिक औषधे मागविण्यात येतात. सरकारला कॅन्सरच्या औषधाचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचीमध्ये औषधांसह मोहरीचे तेलही मागविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

हे पत्र व्हायरल होताच पाकिस्तानचा विरोधी पक्ष पीएमएल-एन ने इम्रान सरकारवर औषध घोटाळ्यांचा आरोप केला आहे. जर आमच्या सरकारकडून असे काही झाले असते तर आम्हाला लगेचच देशद्रोही असल्याचा ठपका लावला गेला असता. तसेच न्यायालयातही खेचले गेले असते. आता भारतातून आयात केलेल्या अब्जावधीच्या औषधांची चौकशी केली जावी. व्यापारी बंदी असतानाही भारताकडून औषधे आयात केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामागे कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर