शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 09:50 IST

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे.

संयुक्त राष्ट्र : बेजबाबदार भाषणावरून संयुक्त राष्ट्रात भारताच्या सचिव विदीशा मैत्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर उत्तर देताना सांगितले की, इम्रान खान यांनी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे. 

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी भारताविषयी केलेला भाष्य पूर्णपणे खोटे आहे. पाकिस्तानात दहशतवादी नाहीत, हे निरीक्षक पाठवून चौकशी करा, असे इम्रान खान यांनी सांगितले. मात्र, दहशतवाद्यांना पेन्शन का दिली जाते, हे इम्रान खान सांगू शकतील का, असा सवाल करत विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच, पाकिस्तानने खुलेआम ओसामा बिन लादेनचे समर्थन केले, असेही त्या म्हणाल्या.  

मानवाधिकार संबंधी बातचीत करणाऱ्या पाकिस्तानने आधी अल्पसंख्यकांची परिस्थिती पाहिली पाहिजे. अल्पसंख्यांकांची संख्या 23 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर पोहोचली आहे. पाकिस्तानला इतिहास विसरुन चालणार नाही. 1971 मध्ये पाकिस्तानने आपल्या लोकांसोबत काय केले होते, याचे स्मरण केले पाहिजे, अशा शब्दात विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानला धारेवर धरले. 

टॅग्स :United StatesअमेरिकाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारत