शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:11 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर पर PAK के रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ का बेतुका बयान, 'जरूरत पड़ी तो जंग में करेंगे मदरसों के बच्चों का इस्तेमाल'

India-Pakistan Tension : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरअंतर्गतपाकिस्तानवर कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे पाकिस्तानातील काही नेते मू्र्खपणाचे आणि हास्यास्पद विधाने करत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर संसदेत बोलताना असे वक्तव्य केले, ज्यामुळे पुन्हा एकदा नाच्चकी झाली.

मुलांना सीमेवर पाठवणार...पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तेथील संसदेत बोलताना म्हणाले की, 'मदरशातील विद्यार्थी आपली दुसरी संरक्षण रांग आहे, यात शंका नाही. गरज पडली तर या मदराशातील विद्यार्थ्यांचा 100 टक्के वापर केला जाऊ शकतो,' असे वक्तव्य आसिफ यांनी केले आहे.

पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताची भीतीभारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान झाले आहे. लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट झाली आहे. भारताच्या कारवाईची भीती संसदेतही दिसून आली. पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी युद्ध करू नका, अशी सरकाराल विनंती केली. एक खासदार तर चक्क संसदेत रडला. आणखी एका खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो म्हणतो, युद्ध सुरू झाले तर मी देश सोडून लंडनला पळून जाईन. यावरुनच तेथील नेत्यांमध्येही भारताची भीती स्पष्टपणे दिसत आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत