शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:08 IST

अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली आहे.

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान, संकटात सापडलेल्या बांगलादेशात अडकलेले हिंदू नागरिक दहशतवादापासून वाचण्यासाठी भारताला त्यांच्या सीमा उघडण्याची विनंती करत आहेत.

दरम्यान, निर्वासित बांगलादेश सनातन जागरण माचा नेते निहार हलदर यांच्या मदतीने, रंगपूर, चितगाव, ढाका आणि मैमनसिंग येथे राहणाऱ्या हिंदू नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या लोकांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधला.

जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी

रंगपूर येथील एका ५२ वर्षीय रहिवासी म्हणाले की, त्यांच्या धर्मामुळे त्यांना सतत अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना त्यांना ऐकू येणारे टोमणे लवकरच मॉब लिंचिंगमध्ये बदलू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक हिंदू म्हणतात की, ते अडकले आहेत आणि त्यांना कुठेही जायचे नाही. त्यांना अपमान सहन करावा लागत आहे कारण त्यांना दीपू आणि अमृत यांच्यासारखेच मारले जाईळ याची भीती आहे.

ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली आहे, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे त्यांना आणखी चिंतेत टाकते. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला आणखी छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनांची अवामी लीग ही आमची एकमेव रक्षक होती.

सनातन जागरण माछाच्या एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बांगलादेशमध्ये एकूण हिंदू लोकसंख्या २५ लाख आहे. ही संख्या कमी लेखता येणार नाही. भारतातील हिंदू संघटना दिखाव्यासाठी बोलत आहेत, पण दुसरे काही नाही. आपण नरसंहाराकडे वाटचाल करत आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh Hindus Plead: Open Border, Save Us From Violence

Web Summary : Facing rising violence, Bangladeshi Hindus appeal to India to open its borders for refuge. Fearing persecution and potential mob lynching after recent killings, they express concern over political shifts and seek protection, highlighting their vulnerability and dwindling population.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत