शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद, इलॉन मस्‍क यांनी जगाला आरसा दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 11:56 IST

टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्‍त राष्‍ट्राचे सदस्यत्व न देणे हास्‍यास्‍पद आहे. 

वॉशिंग्टन : संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भातील भारताच्या दावेदारीला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या इलॉन मस्क यांची साथ मिळाली आहे. टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्‍त राष्‍ट्राचे सदस्यत्व न देणे हास्‍यास्‍पद आहे. 

खरे तर, आफ्रिकेला संयुक्‍त राष्‍ट्राचे स्‍थायी सदस्‍यत्व देण्याच्या मागणीसंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्या एका ट्विटवर विचारण्यात आलेल्य प्रश्नाला उत्तर देताना इलॉन मस्‍क यांनी हे विधान केले आहे. एवढेच नाही, तर आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये पुनरावलोकनाची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एलन मस्‍क एक्‍सवर ट्विट करत म्हणाले, 'संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांची समीक्षाकरण्याची आवश्यकता आहे. समस्या अशी आहे की, ज्यांच्याकडे (देशांकडे) खूप जास्त ताकद आहे, त्यांची (देश) ती सोडण्याची इच्छा नाही. जगात सर्वाधिक लोकसंख्या असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिलेले नाही, हे हास्यास्पद आहे. आफ्रिकेलाही एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान द्यायला हवे. यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी ट्विट करत म्हटले होते की, सुरक्षा परिषदेत आफ्रिकेचा एकही स्थायी सदस्य नाही, हे आम्ही कसे स्वीकारू शक करावे?

भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा चीन -भारताचे परराष्ट्रमंत्री, एस जयशंकर यांनी संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेतील स्‍थायी सदस्‍यत्वासंदर्भात नुकतेच भाष्य केले होते. यानंतर इलॉन मस्क यांनीही भारताचे समर्थन केले आहे. 'जग कुठलीही गोष्ट सहजपणे देत नाही. कधी कधी मिळवावीही लागते,' असे जयशंकर यांनी म्हटले होते.

भारताच्या संयुक्‍त राष्‍ट्रातील स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीत सर्वात मोठा अडथळा चीन आहे. जर भारताला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्त्व मिळाले, तर आशिया खंडातील आपला प्रभाव कमी होईल, अशी भीती चीनला वाटते. यामुळे भारताला संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यत्वापासून दूर ठेवण्यासाठी तो नाना प्रकारच्या खेळी खेळत असतो.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कunited nationsसंयुक्त राष्ट्र संघchinaचीनIndiaभारत