शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
7
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
8
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
9
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
10
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
11
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
12
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
13
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
14
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
15
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
16
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
17
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
18
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
20
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:05 IST

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

उत्तर कोरियामध्ये (North Korea) सध्या खाद्य संकट (North Korea Food Crisis) फारच गंभीर होत चाललं आहे. या कारणाने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने लोकांना कमी खाण्याचा क्रूर आदेश दिला आहे. किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

कशामुळे आलं देशात हे संकट

गेल्या बऱ्याच वर्षापासून उत्तर कोरियात खाद्य उत्पादन कमी झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खाण्या-पिण्याचा सप्लाय कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच खाण्या-पिण्याचे भाग आकाशाला भिडले आहेत. किम जोंगने आपल्या निर्णयाला खाद्याच्या कमतरतेला दोषी ठरवत सांगितलं की, 'लोकांची खाद्य स्थिती आाता तणावपूर्ण होत आहे. कारण कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाची योजना अपयशी ठरली'.

कधीपर्यंत राहणार ही स्थिती

उत्तर कोरियातील प्रतिबंध, कोरोना व्हायरस महामारी आणि गेल्यावर्षी आलेल्या वादळामुळेही अन्न-धान्य कमी झालं. किम जोंग उनने काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे जास्त नुकसान झालेल्या भागात सैनिकांना मदत कार्यासाठी पाठवलं होतं. किमने हे मान्य केलं आहे की, देशात सध्या वाईट स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात किमने सांगितलं की, खाद्याचं हे संकट देशात २०१५ पर्यंत राहणार आहे. 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन