शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:05 IST

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

उत्तर कोरियामध्ये (North Korea) सध्या खाद्य संकट (North Korea Food Crisis) फारच गंभीर होत चाललं आहे. या कारणाने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने लोकांना कमी खाण्याचा क्रूर आदेश दिला आहे. किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

कशामुळे आलं देशात हे संकट

गेल्या बऱ्याच वर्षापासून उत्तर कोरियात खाद्य उत्पादन कमी झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खाण्या-पिण्याचा सप्लाय कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच खाण्या-पिण्याचे भाग आकाशाला भिडले आहेत. किम जोंगने आपल्या निर्णयाला खाद्याच्या कमतरतेला दोषी ठरवत सांगितलं की, 'लोकांची खाद्य स्थिती आाता तणावपूर्ण होत आहे. कारण कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाची योजना अपयशी ठरली'.

कधीपर्यंत राहणार ही स्थिती

उत्तर कोरियातील प्रतिबंध, कोरोना व्हायरस महामारी आणि गेल्यावर्षी आलेल्या वादळामुळेही अन्न-धान्य कमी झालं. किम जोंग उनने काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे जास्त नुकसान झालेल्या भागात सैनिकांना मदत कार्यासाठी पाठवलं होतं. किमने हे मान्य केलं आहे की, देशात सध्या वाईट स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात किमने सांगितलं की, खाद्याचं हे संकट देशात २०१५ पर्यंत राहणार आहे. 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन