शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:39 IST

नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला.

ठळक मुद्देनेपाळ सरकारने ऐन वेळी संसदेच्या कामकाजातून आज घठना दुरुस्तीची कार्यवाही काढली.नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.नेपाळने भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भूभागांचा समावेश आपल्या नकाशात केला होता. 

नवी दिल्ली : नेपाळने काही दिवसांपूर्वी आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवला होता. यानंतर राजकीय आणि पराष्ट्रसंबंधांमध्ये आलेल्या कटूतेनंतर, आता नेपाळने एक पाय मागे घेतला आहे.

नेपाळकडून जारी करण्यात आलेला नकाशा देशाच्या संविधानात जोडण्यासाठी, आज नेपाळच्या संसदेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र, नेपाळ सरकारने ऐन वेळी संसदेच्या कामकाजातून आज घठना दुरुस्तीची कार्यवाही काढून टाकली.

नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या आपसात झालेल्या सहमतीनेच घटना दुरुस्ती विधेयक सध्या संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आले आहे. नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला.

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

भारतासोबत द्विपक्षीय चर्चेचा मार्ग प्रशस्त करण्याच्या हेतूने नेपाळने हा निर्णय घेतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळसोबत चर्चा करण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची मागणी केली होती. यावर नेपाळनेही हा नवा नकाशा संसदेद न मांडता मुत्सद्देगिरीचा परिचय  दिला आहे. 

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

भारताने दिली होती अशी प्रतिक्रिया -नेपाळने आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवल्यानंतर भारतानेही प्रतिक्रिया दिला होती. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते, की 'आम्ही नेपाळ सरकारला विनंती करतो, नेपाळ सरकारने, असे बनावट कार्टोग्राफिक प्रकाशित करू नये. तसेच, भारताचे सार्वभौमत्तव आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर करावा.'

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

काय आहे प्रकरण :नेपाळ सरकारने नेपाळचा नवा राजकीय नकाशा जारी केला होता. यात त्यांनी भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भूभागांचा समावेश केला होता. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतNepalनेपाळBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली