शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

म्यानमारच्या हवाई दलाचा भारतीय सीमारेषेजवळ हल्ला; 9 मुलांसह १७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 3:16 PM

सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे. 

म्यानमारच्या उत्तर पश्चिमेकडील एका गावात सैन्याने जोरदार हवाई हल्ला केला आहे. यामध्ये नऊ लहान मुलांसह १७ नागरिकांचा मृत्यू झाल आहे. तर २० लोक जखमी झाले आहेत. भारतीय सीमारेषेच्या अगदी जवळ असलेल्या सासांग प्रदेशातील खमपत शहराच्या कानन भागात सकाळी हा हल्ला करण्यात आला. 

सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे. 

फेब्रुवारी 2021 मध्ये आँग सान स्यू-की यांचे लोकांनी निवडलेले सरकार लष्करा उलथवून लावले होते. त्यानंतर अनेक संघटनांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. तेव्हापासून देशाच्या मोठ्या भागात लष्कर आणि सशस्त्र संघटनांत संघर्ष सुरू आहे. दोन वर्षांत लष्करी सरकारने बंडखोरांवर हवाई हल्ले वाढवले ​​आहेत. 

बचाव कार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने वृत्तसंस्था एपीला ही माहिती दिली आहे. जेट फायटरने खंपतच्या बाहेरील कानन गावात तीन बॉम्ब टाकल्याचे यात म्हटले आहे. गावातील शाळा आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या 17 नागरिकांचा मृत्यू झाला. शाळेजवळील सुमारे 10 घरे बॉम्बमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. 

टॅग्स :Myanmarम्यानमार