शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 25, 2021 17:16 IST

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack)

ठळक मुद्देआफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे.नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे.

डोडोमा - आफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आफ्रिकन (Africa) देश असलेल्या टांझानियाच्या (Tanzania) उत्‍तरेकडील किलिमंजारो भागात नाकतोड्यांनी भीषण हाहाकार माजवला आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. कारण त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच आता या झुंडी भारतात आणि पाकिस्तानातही येतात की काय, अशी भीती वाटू लगली आहे. (Locusts Attack northern region of Tanzania Africa damage crops india pakistan crisis will increase)

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. नाकतोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. पिकांचे अधिक नुकसान झालेले नाही.' वातावरणात झालेल्या बदलामुळे पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत या नाकतोड्यांचा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.

केनियासमोर खाण्याचं संकट -यापूर्वी, केनियामध्ये नाकतोड्यांचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. यावेळी केनियाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे केनियाची परिस्थिती एवढी बिघडली होती, की त्यांच्या समोर दोनवेळच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. नाकतोड्यांच्या या टोळ धाडीने आशिया आणि आफ्रिकन देशांत गेल्या वर्षापासूनच भयानक हाहाकार माजवला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी पलायन करणाऱ्या या टोळ्या - Locusta migratoia जगात सर्वाधिक पसरल्या आहेत. यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. 

पाकिस्तानमार्गे भारतातही आली होती अशी टोळधाड - गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नाकतोड्यांची टोळधाड पाकिस्तानहून राजस्थानात पोहोचली होती. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन ही झुंड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्र्यापर्यंत पोहचली होती. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली होती. या टोळधाडीने उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना जाळ्यात ओढले होते. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानairplaneविमानFarmerशेतकरी