शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप महिला, मुले, क्रिकेटपटूंची हत्या; भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:55 IST

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या देशाचा समाचार घेतला. 

अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारतानेअफगाणिस्तानातील तालिबान सरकारसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले पाहिजे. तालिबान फक्त शिक्षा देण्याचीच भूमिका घेतली गेली, तर अफगाणिस्तानमध्ये काहीही बदलणार नाही, असे भारताने म्हटले आहे. 

१० डिसेंबर रोजी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथनेनी हरीश यांनी भूमिका मांडली. 

भारताचे प्रतिनिधी म्हणाले...

अफगाणिस्तानातील लोकांच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे हरीश म्हणाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने निषेध केला. या हल्ल्यात निष्पाण महिला, मुले आणि क्रिकेटपटूंची हत्या केली गेली, ही चिंतेचीच बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. 

पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने म्हटले की, अफगाणिस्तानसोबतचा व्यापार आणि सीमा पूर्णपणे करणे चुकीचे आहे. 

पार्वथनेनी हरीश म्हणाले, 'आम्ही व्यापार आणि स्थलांतरित दहशतवादावरही आम्ही गंभीरपणे पाहत आहोत. यामुळे अफगाणिस्तानातील लोकांना त्यांच्या शेजारी असलेल्या देशात जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेथील लोक अनेक वर्षांपासून कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. हे काम जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे.'

'अफगाणिस्तान एक नाजूक आणि कमकुवत स्थितीत असलेला देश आहे जो सध्या कठीण परिस्थितीतून पुन्हा उभा राहण्याचे प्रयत्न करत आहे. त्याला उघडपणे युद्धाच्या धमक्या आणि कारवाई यूएन चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे', असे हरीश यांनी म्हटले आहे. 

"आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष दिले पाहिजे की, युएन सुरक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आणि दहशतवादी आता सीमेपलिकडच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणार नाही", असेही ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Slams Pakistan at UN Over Afghanistan Attacks, Civilian Deaths

Web Summary : India strongly condemned Pakistan's Afghanistan attacks at the UN, highlighting civilian casualties. India urged diplomatic engagement with the Taliban, emphasizing development. Trade restrictions impacting Afghan people were also criticized, citing international law violations and terrorism concerns.
टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवाद