शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

चीनसोबतच्या गुंतवणूक करारांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:32 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’वर जोर देतानाच आमच्या काही शेजाऱ्यांच्या गुंतवणुकीची छाननी करीत आहोत.

नवी दिल्ली : चीननेभारतात केलेले खासगी क्षेत्रातील सर्व नवे व जुने भागिदारी करार तसेच गुंतवणूक करार यांची चौकशी करण्याचा विचार भारत सरकार करीत आहे. या करारांत कर कायदे आणि इतर कायद्यांचे उल्लंघन तर झालेले नाही ना, याचा तपास यात केला जाणार आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, प्रथमत: तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांचे दस्तावेज आणि करार यांची छाननी करण्यात येणार आहे. योग्य वेळी सर्व रणनीतिक आणि बिगर रणनीतिक क्षेत्रात छाननीचा विस्तार करण्यात येईल. चीन विविध कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय उद्योगांमध्ये गुंतवणूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’वर जोर देतानाच आमच्या काही शेजाऱ्यांच्या गुंतवणुकीची छाननी करीत आहोत. संधिसाधू अधिग्रहणास परवानगी न देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी या छाननीपासून दूर पळण्याचे कारण नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत