शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

India Pakistan War :'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:54 IST

India Pakistan War : गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. आता याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटले आहेत.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. याला भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर दिले. भारत दररोज पाकिस्तानच्या शहरांनाही लक्ष्य करत आहे, तर पाकिस्तानचे आकाशातील हल्ले अयशस्वी होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तान संसदेत युद्धाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा एका खासदाराने त्यांच्या सरकारला सुनावले. 

इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर टीका केली. शाहबाज शरीफ यांचे सरकार भित्रे आहे. ते इतके कमकुवत लोक आहेत की ते नरेंद्र मोदींचे नाव घेण्यासही घाबरतात. 

पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

खासदार शाहिद अहमद याने टिपू सुलतानच्या एका विधानाचा हवाला देत शाहबाज शरीफ यांची तुलना थेट कोल्ह्याशी केली. शाहिद अहमद म्हणाले, 'जर लष्कराचा नेता सिंह असेल आणि त्याच्या सैन्यात कोल्हे असतील, तरीही ते सिंहासारखे लढतात.' पण जर नेतृत्व कोल्ह्याच्या हातात असेल तर सिंहही त्यांची शक्ती गमावतात. जेव्हा तुमचे नेते आणि पंतप्रधान भित्रे असतील, तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आपल्याकडे असा नेता आहे जो नरेंद्र मोदींचे नावही घेत नाही, अशी टीका त्या खासदाराने केली.

"शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदींचे नावही घेतले नाही. त्याचे व्यावसायिक संबंध आहेत. ते त्याचे नावही घेऊ शकत नाहीत. नवाझ शरीफ यांनी भारताबद्दल एकही विधान केले नाही, असा आरोप त्या खासदाराने केला. 

'इम्रान खान यांना स्वार्थासाठी तुरुंगात टाकले'

इम्रान खान यांच्या खासदाराने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पाहता आपल्याला धैर्याने लढावे लागेल. मला असे म्हणायचे आहे की ते कोण लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इम्रान खान सारख्या नेत्याला कोंडून ठेवले आहे? माझ्या किंवा तुमच्या भाषणांमुळे समुदाय तुमच्यासोबत येणार नाही. काल आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला गेलो तेव्हा आम्हाला त्यासाठीही परवानगी देण्यात आली नाही. आम्हाला आशा होती की ते समाजासाठी काहीतरी बोलतील, जे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत