शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
2
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
3
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
4
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
5
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
6
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
7
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
8
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
9
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
10
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
11
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
12
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
13
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
14
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
15
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:42 IST

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला.

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्याने असीम मुनीरच्या पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करुन सोडले. आपला पराभव दिसत असल्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर युद्धविरामासाठी हात पसरले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता भारतीय शिष्टमंडळाने युद्धविरामाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

मलेशियातील क्वालालंपूर येथे पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संजय झा करत आहेत. केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना संजय झा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम पूर्णपणे द्विपक्षीय होता, त्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. पाकिस्तानने भारताकडे विनवण्या केल्यामुळे युद्धविराम झाला. पाकिस्तानी डीजीएमओने यासाठी भारतीय डीजीएमओशी चर्चा केली होती. 

पाकिस्तानने घाबरुन फोन केला...ते पुढे म्हणाले, काही लोक विचारतात की, हा युद्धविराम कसा झाला? तर यासाठी 10 मे रोजी पाकिस्तान सकाळपासूनच भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी भारतातील पाकिस्तानी दूतावासातील लोकांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवर चर्चा करुन युद्धविरामाची विनंती केली. यानंतर भारत युद्धविरामासाठी सहमत झाला. आम्हाला हा संदेश द्यायचा होता की, आम्हाला फक्त त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट करायचे होते आणि आम्ही ते केले, अशी माहिती संजय झा यांनी दिली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान