शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:42 IST

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला.

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्याने असीम मुनीरच्या पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करुन सोडले. आपला पराभव दिसत असल्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर युद्धविरामासाठी हात पसरले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता भारतीय शिष्टमंडळाने युद्धविरामाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

मलेशियातील क्वालालंपूर येथे पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संजय झा करत आहेत. केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना संजय झा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम पूर्णपणे द्विपक्षीय होता, त्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. पाकिस्तानने भारताकडे विनवण्या केल्यामुळे युद्धविराम झाला. पाकिस्तानी डीजीएमओने यासाठी भारतीय डीजीएमओशी चर्चा केली होती. 

पाकिस्तानने घाबरुन फोन केला...ते पुढे म्हणाले, काही लोक विचारतात की, हा युद्धविराम कसा झाला? तर यासाठी 10 मे रोजी पाकिस्तान सकाळपासूनच भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी भारतातील पाकिस्तानी दूतावासातील लोकांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवर चर्चा करुन युद्धविरामाची विनंती केली. यानंतर भारत युद्धविरामासाठी सहमत झाला. आम्हाला हा संदेश द्यायचा होता की, आम्हाला फक्त त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट करायचे होते आणि आम्ही ते केले, अशी माहिती संजय झा यांनी दिली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान