शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

मुलाची अधिक काळजी घ्याल तर संकटात याल! मुलांमध्ये वाढते अधिक चिंता, नैराश्य, एकाकीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:55 IST

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते.

न्यूयॉर्क :

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते. मात्र, सुरक्षित वातावरणामुळे मुलांमध्ये नैराश्य, एकाकीपणा, आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक संशोधन समोर आले आहे. 

जगभरातील विद्यापीठ समुपदेशन केंद्रांच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, विद्यापीठातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी चिंतासंदर्भातील प्रश्नांसाठी आणि ४१ टक्के विद्यार्थ्यांनी नैराश्यासंदर्भात समुपदेशनाची मागणी केली. २०००च्या सुरुवातीपासून किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. जगभरातील अनेक मुले सध्या नैराश्याच्या गर्तेत अडकली आहेत.

किशोरवयीनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले२००० ते २०१५ दरम्यान अमेरिकेत आत्महत्या करून मरण पावलेल्या किशोरवयीन मुलींची संख्या जवळपास दुप्पट झाली. कॅनडात २००३ मध्ये १५-३० वयोगटातील २४ टक्के कॅनेडियन तरुणांनी नोंदवले की, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले किंवा खराब आहे (अत्यंत चांगले किंवा उत्कृष्ट तुलनेत). २०१९ पर्यंत ही संख्या ४० टक्क्यांपर्यंत वाढली होती.

पालक का घाबरले?मानसशास्त्रज्ञ सुरक्षेवर दिलेला भर, हे एक कारण सांगतात. कॅनडातील गुन्हेगारीची लाट ६० आणि ८० च्या दरम्यान वेगाने वाढली. त्यामुळे पालक अधिकाधिक भयभीत आणि संरक्षणात्मक बनले. त्यातूनच अतिदक्षतेची समस्या सुरू होते. यामुळे मुलांना शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवांपासून वंचित ठेवले गेले. 

अतिसुरक्षित मुलांना समस्या- चिंता, नैराश्य आणि गुन्हेगारीत ओढले जाणे.- समस्या हाताळण्यात असमर्थ.- मादक पदार्थांच्या आहारी जाणे.

शहरांमध्ये राहण्याचे आरोग्य फायदे होताहेत कमीनेचर या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २१ व्या शतकात, ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुलांच्या प्रगतीमध्ये वेगाने सुधारणा झाली. १५०० हून अधिक संशोधक आणि चिकित्सकांच्या जागतिक संघाने केलेल्या या संशोधनात १९९० ते २०२० पर्यंत २०० देशांतील शहरी आणि ग्रामीण भागातील ७१ दशलक्ष मुले आणि किशोरवयीन (५ ते १९ वर्षे वयोगटातील) मुलांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात आले.