शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुलाची अधिक काळजी घ्याल तर संकटात याल! मुलांमध्ये वाढते अधिक चिंता, नैराश्य, एकाकीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:55 IST

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते.

न्यूयॉर्क :

आजकाल सध्या प्रत्येक पालक आपल्या मुलांची अपेक्षेपेक्षा अधिक काळजी घेत असल्याचे सर्रास पहायला मिळते. मात्र, सुरक्षित वातावरणामुळे मुलांमध्ये नैराश्य, एकाकीपणा, आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक संशोधन समोर आले आहे. 

जगभरातील विद्यापीठ समुपदेशन केंद्रांच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, विद्यापीठातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी चिंतासंदर्भातील प्रश्नांसाठी आणि ४१ टक्के विद्यार्थ्यांनी नैराश्यासंदर्भात समुपदेशनाची मागणी केली. २०००च्या सुरुवातीपासून किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. जगभरातील अनेक मुले सध्या नैराश्याच्या गर्तेत अडकली आहेत.

किशोरवयीनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले२००० ते २०१५ दरम्यान अमेरिकेत आत्महत्या करून मरण पावलेल्या किशोरवयीन मुलींची संख्या जवळपास दुप्पट झाली. कॅनडात २००३ मध्ये १५-३० वयोगटातील २४ टक्के कॅनेडियन तरुणांनी नोंदवले की, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले किंवा खराब आहे (अत्यंत चांगले किंवा उत्कृष्ट तुलनेत). २०१९ पर्यंत ही संख्या ४० टक्क्यांपर्यंत वाढली होती.

पालक का घाबरले?मानसशास्त्रज्ञ सुरक्षेवर दिलेला भर, हे एक कारण सांगतात. कॅनडातील गुन्हेगारीची लाट ६० आणि ८० च्या दरम्यान वेगाने वाढली. त्यामुळे पालक अधिकाधिक भयभीत आणि संरक्षणात्मक बनले. त्यातूनच अतिदक्षतेची समस्या सुरू होते. यामुळे मुलांना शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवांपासून वंचित ठेवले गेले. 

अतिसुरक्षित मुलांना समस्या- चिंता, नैराश्य आणि गुन्हेगारीत ओढले जाणे.- समस्या हाताळण्यात असमर्थ.- मादक पदार्थांच्या आहारी जाणे.

शहरांमध्ये राहण्याचे आरोग्य फायदे होताहेत कमीनेचर या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २१ व्या शतकात, ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुलांच्या प्रगतीमध्ये वेगाने सुधारणा झाली. १५०० हून अधिक संशोधक आणि चिकित्सकांच्या जागतिक संघाने केलेल्या या संशोधनात १९९० ते २०२० पर्यंत २०० देशांतील शहरी आणि ग्रामीण भागातील ७१ दशलक्ष मुले आणि किशोरवयीन (५ ते १९ वर्षे वयोगटातील) मुलांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात आले.