शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:57 PM

मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे.

लाहोर- काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याचे वक्तव्य कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने केले आहे. ''काश्मीर स्वतंत्र होणे ही देवाची इच्छा असून आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात फार रक्तपात झाला आहे. सर्वशक्तीमान असा देव हे सगळं पाहात आहे. तो लवकरच त्याचा निवाडा देईल, हे निवाडे स्वर्गातून येतात, वॉशिंग्टन वरुन नाही. त्या निवाड्यामुळेच काश्मीर स्वतंत्र होईल''. हाफिज सईदने हे गरळ लाहोरच्या गड्डाफी मैदानात भाषण करताना ओकले आहे.''भारतीय लष्कराने दगडफेक करणाऱ्या काश्मीरींना ठार मारले आहे, हे सगळे देव पाहात आहे. मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे. आणि हा भारताचा पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आम्हाला थांबवू शकत नाही. कारण ही सगळी देवाचीच इच्छा आहे. सगळे निर्णय व निवाडे देवाच्या इच्छेनेच होतात. ''अशा विखारी शब्दांमध्ये हाफिजने भाषण केले आहे.पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकांसाठी प्रचार सुरु आहे.हाफिज सईद आपल्या जमात उद दवाच्या लोकांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये निवडून पाठविण्याची धडपड करत आहे. त्याचा मुलगा व जावईसुद्धा निवडणुकीत उतरले आहेत. तसेच त्याच्या पक्षाचे संसदेच्या व प्रांतीय सरकाराच्या निवडणुकासांठी 265 उमेदवार लढत आहेतय

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान