शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हवाई हद्द बंद केल्याने पाकला आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:20 IST

बालाकोट हल्ल्यानंतर भारताला सुमारे पाच महिने हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानला तब्बल ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा फटका बसला.

कराची : बालाकोट हल्ल्यानंतर भारताला सुमारे पाच महिने हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानला तब्बल ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा फटका बसला. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने जैशच्या अतिरेकी प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता व त्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. पुलवामामध्ये जैशच्या आत्मघाती हल्लेखोराने भीषण हल्ला केला होता व त्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता. यानंतर भारत व पाक दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई हद्द बंद केली होती. तथापि, भारताने हवाई हद्द पुन्हा खुली केली असली तरी पाकिस्तानने ही बंदी पाच महिने कायम ठेवली होती. यामुळे भारतीय हवाई कंपन्या व प्रवाशांना मोठा फटका बसला. या हवाई हद्द बंदीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका तर बसलाच, पण त्यांचा वेळही वाया जात होता. पाकने मागील मंगळवारी सकाळी आपली हवाई हद्द नागरी वाहतुकीसाठी खुली केली.पाकचे हवाई वाहतूकमंत्री गुलाम सरवर खान यांनी गुरुवारी सांगितले की, भारताला हवाई हद्द बंद करण्यात आल्याने नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाला ५० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला.