शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:27 IST

तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे.

बीजिंग - तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे. चीनने लामा यांचे हे म्हणणे मंगळवारी फेटाळले असून, तिबेटमधील बुद्धिझमचा पुढील धार्मिक नेता कम्युनिस्ट सरकार मान्य करील, असे स्पष्ट केले.सोमवारी दलाई लामा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझा मृत्यू झाला की माझा अवतार भारतात आढळण्याची शक्यता आहे. चीनकडून इतर कोणताही वारसदार नेमण्याचा प्रयत्न झाल्यास तो मान्य होणार नाही, असा इशारा दिला होता. तिबेटच्या बुद्धिझममध्ये पुनर्जन्म हा विलक्षण मार्ग आहे. त्याने विधी आणि व्यवस्था निश्चित केल्या आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुअँग यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.दलाई लामा १९५९ मध्ये तिबेटमधून भारतात पळून आले होते. धार्मिक श्रद्धांच्या स्वातंत्र्याचे चीन सरकारचे धोरण आहे. तिबेटी बुद्धिझमच्या धार्मिक कामकाजाबद्दल आमचे नियम असून, पुनर्जन्म व्यवस्थेवर कायदा आहे. आम्ही तिबेटी बुद्धिझमच्या अशा मार्गांचा सन्मान करून संरक्षण करतो, असे गेंग म्हणाले.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीन