शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:27 IST

तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे.

बीजिंग - तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे. चीनने लामा यांचे हे म्हणणे मंगळवारी फेटाळले असून, तिबेटमधील बुद्धिझमचा पुढील धार्मिक नेता कम्युनिस्ट सरकार मान्य करील, असे स्पष्ट केले.सोमवारी दलाई लामा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझा मृत्यू झाला की माझा अवतार भारतात आढळण्याची शक्यता आहे. चीनकडून इतर कोणताही वारसदार नेमण्याचा प्रयत्न झाल्यास तो मान्य होणार नाही, असा इशारा दिला होता. तिबेटच्या बुद्धिझममध्ये पुनर्जन्म हा विलक्षण मार्ग आहे. त्याने विधी आणि व्यवस्था निश्चित केल्या आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुअँग यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.दलाई लामा १९५९ मध्ये तिबेटमधून भारतात पळून आले होते. धार्मिक श्रद्धांच्या स्वातंत्र्याचे चीन सरकारचे धोरण आहे. तिबेटी बुद्धिझमच्या धार्मिक कामकाजाबद्दल आमचे नियम असून, पुनर्जन्म व्यवस्थेवर कायदा आहे. आम्ही तिबेटी बुद्धिझमच्या अशा मार्गांचा सन्मान करून संरक्षण करतो, असे गेंग म्हणाले.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीन