ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आकाश यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. पण एक वेळ अशी होती जेव्हा दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. पण ते खचले नाहीत, पुन्हा खंबीरपणे उभे राहिले. ...
Naga Naresh : नागा नरेश असं या तरुणाचं नाव असून जर एखाद्या व्यक्तीमध्ये साध्य करण्याची आवड आणि दृढनिश्चय असेल तर तो काहीही करू शकतो हे सिद्ध केलं आहे. ...
Chanakyaniti: ओल्या मातीला वळण दिले तर ती योग्य आकार घेते, सुट्टीच्या निमित्ताने मुलांचा सहवास घडेल तेव्हा त्यांना चाणक्यांनी सांगितल्यानुसार वळण लावा! ...