आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव मोठं केलं आहे. भोजपूरच्या बखोरापूर गावात राहणाऱ्या सत्यमने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आयआयटीमध्ये प्रवेश केला होता. ...
2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला. ...
Motivational Story: ३४ वर्षीय अनुराग मालू याला गिर्यारोहणाचा छंद आहे. ६ यशस्वी मोहिमांनंतर अनुरागने जगातील दहावं सर्वात मोठं शिखर असलेले नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करण्याची योजना आखली. मात्र त्यावेळी मोठा अपघात झाला आणि... ...