शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा 

By प्रसाद आर्वीकर | Updated: January 3, 2025 17:24 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला.

हिंगोली : पंधरा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नांदूर येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नांदुरा गावातील अनेक महिला डोक्यावर घागर घेऊन ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत पोहोचल्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला. नांदुरा येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे; परंतु या योजनेसाठी घेतलेल्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही ग्रामस्थांना मात्र नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. पंधरा दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. या प्रकरणी तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

नांदुरा येथील जिल्हा जीवन योजनेच्या कामांमध्ये गैरप्रकार झाला आहे. विहिरीला मुबलक पाणी असतानाही ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थ यापूर्वी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी