शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा 

By प्रसाद आर्वीकर | Updated: January 3, 2025 17:24 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला.

हिंगोली : पंधरा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नांदूर येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नांदुरा गावातील अनेक महिला डोक्यावर घागर घेऊन ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत पोहोचल्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला. नांदुरा येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे; परंतु या योजनेसाठी घेतलेल्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही ग्रामस्थांना मात्र नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. पंधरा दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. या प्रकरणी तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

नांदुरा येथील जिल्हा जीवन योजनेच्या कामांमध्ये गैरप्रकार झाला आहे. विहिरीला मुबलक पाणी असतानाही ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थ यापूर्वी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी