शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:06 AM

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे. या टप्प्यात १२.२0 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी बोंडअळीच्या नुकसानीचा सर्व्हे करताना त्याचे निकषच अनेकदा बदलले. त्यानंतर पाठविलेल्या प्रस्तावावरही कमीत कमी अनुदान देण्याची वेळ शासनावर यावी, यासाठी अनेक बाजूने तपासणी करून नंतर अनुदान मंजूर केले. याता हिंगोली जिल्ह्याला ३६.६0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तीन टप्प्यांत हा निधी वितरित करण्यात येणार होता. यापूर्वी प्रत्येकी १२.२0 कोटींचे दोन हप्ते जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. या दोन्ही हप्त्यांचे वितरण झाले असून शेतकºयांच्या खात्यावरही ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्याच्या १२.२0 कोटी रुपयांची मागणीही शासनाकडे केली आहे. पूर्वीची रक्कम वाटप झाल्याशिवाय नवीन अनुदान वितरित न करण्याचा शासनाचा आदेश असल्याने नाहक मागील काही दिवसांपासून ही प्रक्रिया लांबत पडलेली आहे; परंतु पूर्वीचे निधी वितरण झाल्यावरही नवीन निधी मिळत नसल्याने अनेक गावांतून बोंडअळीच्या अनुदानासाठी ओरड सुरू आहे.विभागीय आयुक्तालयात निधी आल्याने लवकरच तो जिल्हा स्तरावर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी